देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त ! एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही. by महाराष्ट्र न्यूज वाले - महायुती सरकारमध्ये बीड जिल्ह्याला, मुंडे कुटुबीयांना दोन मंत्रिपदे मिळाले असून येथील सरपंच हत्या प्रकाराणा वरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.  मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधारांना, हत्या प्रकरणातील मास्टरमाईडला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे बीडमधील जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असतांना दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी आज बीडचे नावे […]
महाराष्ट्रातील राजकारणात उद्याचा दिवस महत्त्वाचा अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे by महाराष्ट्र न्यूज वाले - मुंबई : – अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कुणाचे सरकार येणार यावरून अनेक एक्झीट पोल समोर आले. त्यात तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले तर अन्य काहींनी महायुतीच सत्तेत येणार असल्याचा दावा केला तर एका पोलने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही. आता एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला असून त्यात महायुतीच पुन्हा एकदा […]
0Shares